www.navarashtra.com

Published Oct 05,  2024

By  Shilpa Apte

नारळावर स्वस्तिक काढण्यामागे काय आहे कारण

Pic Credit -   iStock

नारळावरील स्वस्तिक शुभ प्रतीक मानलं जातं, पूजेच्या वेळी वापर केला जातो

शुभ

नारळावर स्वस्तिक काढल्याने घरात सुख-समृद्धी नांदते

सुख-समृद्धी

नारळावर स्वस्तिक काढल्याने सर्व कामांमध्ये यश मिळतं

कार्यात यश

नारळावरच्या स्वस्तिकाने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते  

सकारात्मक विचार

.

आर्थिक संकटं असतील तर पूजेच्या वेळी नारळावर स्वस्तिक काढावे

आर्थिक स्थिती

पूजेच्या वेळी नारळावर स्वस्तिक काढल्याने देवी-देवतांचा आशीर्वाद कायम राहतो

आशीर्वाद

या कारणांमुळे नारळावर स्वस्तिक काढलं जातं

कारणं

सॉक्सशिवाय शूज घालणं योग्य की अयोग्य?