www.navarashtra.com

Published Feb 11,  2025

By  Trupti Gaikwad

चुकून पाय लागल्यावर पाया का पडतात ? हे आहे खरं कारण

Pic Credit -  pinterest

लहानपणापासून आपल्याला सांगितलं की, कोणतालाही चुकून पाय लागला की पाया पडावं.

पाय लागला

फार जुन्या काळापासून जुनी जाणती माणसं देखील अशीच वागायची.

जाणती माणसं

याबाबतचं खरं कारण किस्सोंकी दुनिया या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सांगण्यात आली आहे.

किस्सोंकी दुनिया

असं म्हटलं जातं की, पुर्वी रस्ते मातीचे असायचे.

 रस्ते 

अंगण आणि शेणाने सारवलेल्या जमिनी असायच्या. 

अंगण

आजकाल आपण चप्पल घालतो. तेव्हा माणसं खासकरुन अनवाणी चालायचे.

अनवाणी 

यामुळे चालताना जमिनीवरची धूळ उडायची त्यामुळे समोरच्यातचे कपडे खराब व्हायचे.

कपडे