Published November 21, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
भारतीय परंपरेनुसार महिला फार आधीपीसूनच नाकाच्या डाव्या बाजूला नथ घालतात
मात्र ही नथ डाव्या बाजूलाच का घातली जाते तुम्हाला माहिती आहे का?
ज्योतिषशास्त्रानुसार, नाकाचा डावा भाग हा स्त्रीयांच्या मासिक पाळीशी जोडलेला आहे
मान्यतेनुसार, हे मासिक पाळीवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते हे काप मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिटे उकळवून घ्या तयार केला जातो
विज्ञानानुसार, नाकाच्या डाव्या बाजूला नथ घातल्याने पाळीच्या त्रासापासून आराम मिळतो
नथ घातल्याने फक्त महिलांचे सौंदर्यच वाढत नाही तर त्यांच्यावर देवी लक्ष्मीही प्रसन्न राहते