www.navarashtra.com

Published Jan 29,  2025

By  Shilpa Apte

गरम पाण्यामुळे तहान का भागत नाही जाणून घ्या.

Pic Credit -  iStock

गरम पाणी पिण्याने कोणत्याही हवामानात तहान भागत नाही

तहान भागत नाही

कोणत्याही ऋतूमध्ये आपल्या शरीरात अन्नप्रणालीमुळे गरम पाणी प्यायल्यानंतरही आपली तहान भागत नाही.

अन्नप्रणालीमुळे

तहान भागत नसली तरी आरोग्यासाठी गरम पाणी जास्त फायदेशीर आहे

फायदे

सर्दी-खोकल्यावर उपाय म्हणून गरम पाणी उपयुक्त ठरते

सर्दी-खोकला

श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो गरम पाणी प्यायल्याने

श्वसनाच्या समस्या

गरम पाणी प्यायल्याने तणाव कमी होण्यास मदत होते, स्ट्रेस नियंत्रणात राहतो

तणाव कमी होतो

गरम पाण्यामुळे मज्जासंस्थेला आराम मिळतो, काम करण्याची क्षमता वाढते

मज्जासंस्थेला आराम

दुधी आणि आवळ्याच्या ज्यूसने शरीराला मिळतील हे जबरदस्त