Published Nov 13,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
वयाच्या ३० वर्षांनंतर स्त्री आणि पुरुष दोघांच्याही शरीरात अनेक बदल होतात, ज्याचा परिणाम आरोग्यावर होतो
30 नंतरच्या महिलांनी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
मेटाबॉलिझम रेट स्लो होतो, गोड खाणं टाळावं
तिशीनंतरच्या महिलांनी तळलेलं खाणं टाळावं, त्यामुळे स्किनचं नुकसान होतं
30 नंतरच्या महिलांनी कॅफीन कमी प्रमाणात प्यावं, स्किनवर सुरकुत्या दिसतात
तिशीनंतर मीठाचं प्रमाण कमी करावं, नाहीतर त्रास होतो
.
रिफाइंड कार्ब्स कमी प्रमाणात खावे, नाहीतर अनेक आजार वाढतात
.