www.navarashtra.com

Published Jan  19,  2025

By  Prajakta Pradhan

रात्री दिवा का लावला जात नाही, जाणून घ्या

Pic Credit - pinterest.

हिंदू धर्मात दिवा शुभतेचे प्रतीक मानले जाते. पूजेच्या वेळी दिवा लावला जातो. हा दिवा मुख्यतः पूजेच्या वेळी लावला जातो आणि तो घराच्या मुख्य दारावरही ठेवला जातो.

दिव्याचे महत्त्व

दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. कुटुंबात आपत्ती येत नाही आणि सर्व कामे पूर्ण होतात

दिवा लावण्याचे फायदे

दिव्याशी संबंधित काही नियम सांगितले गेले आहे. रात्री दिवा का लावू नये याबद्द्ल सविस्तर जाणून घेऊया

रात्री का लावू नये दिवा

सूर्यास्तानंतर म्हणजेच रात्री देवी देवता विश्रांती घेतात यामुळे रात्री दिवा लावल्याने त्यांच्या विश्रांतीमध्ये बाधा येते असे म्हटले जाते.

 रात्री विश्रांती घेतात

रात्री दिवा लावल्याने व्यक्तीला फायदा होत नाही. देवी-देवतांना रागही येऊ शकतो. 

दिवा लावल्याने नुकसान

दिवा नेहमी अशा वेळी लावावा जेव्हा देव जागे असतात. सूर्योदय आणि सूर्यास्त दरम्यान आपल्या घरात किंवा देव्हाऱ्यात दिवा लावावा. 

यावेळी दिवा लावा

तुटलेला दिवा कधीही लावू नये असे मानले जाते. असे मानले जाते की तुटलेला दिवा लावल्याने व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

 महत्त्वाच्या गोष्टी