Published August 25, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
केशर पवित्र मानले जाते. केशराचा टिळा लावल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते
केशराचा टिळा लावल्याने एकाग्रता वाढते असंही म्हणतात.
.
केशराचा टिळा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते असं म्हणतात
ग्रहदोष नाहीसा होण्यासाठीही केशराचा टिळा लावावा असे सांगितले जाते.
असं म्हटलं जातं की, केशराचा टिळा लावल्याने मनात वाईट विचार येत नाहीत
शुद्ध केशर पावडर घ्या, त्यात थोडं पाणी किंवा दूध मिसळा, पेस्ट बनवा आणि टिळा लावा
केशर टिळा लावण्यासाठी अनामिका वापारावी. इतर बोटाने लावू नये