www.navarashtra.com

Published August 25, 2024

By  Shilpa Apte

केशराचा टिळा लावल्याने काय होते पाहुया

Pic Credit -  iStock

केशर पवित्र मानले जाते. केशराचा टिळा लावल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते

नशिब फळफळते

केशराचा टिळा लावल्याने एकाग्रता वाढते असंही म्हणतात. 

एकाग्रता वाढते

.

केशराचा टिळा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते असं म्हणतात

नकारात्मकता दूर होते

ग्रहदोष नाहीसा होण्यासाठीही केशराचा टिळा लावावा असे सांगितले जाते. 

ग्रहदोष

असं म्हटलं जातं की, केशराचा टिळा लावल्याने मनात वाईट विचार येत नाहीत

वाईट विचार

शुद्ध केशर पावडर घ्या, त्यात थोडं पाणी किंवा दूध मिसळा, पेस्ट बनवा आणि टिळा लावा

कसा लावावा टिळा

केशर टिळा लावण्यासाठी अनामिका वापारावी. इतर बोटाने लावू नये

टिळा असा लावा?