Published August 25, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
उपवासात हलका आहार घ्यावा, त्यामुळे पचनासही त्रास होत नाही
सैंधव मीठ हे मीठाचे सर्वात शुद्ध रुप मानले जाते, त्यामुळे उपवासामध्ये वापरतात
.
सैंधव मीठावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते, त्यामुळे सैंधव मीठ उपवासामध्ये खातात
सैंधव मीठ शरीरासाठी चांगले असते, जेवण शुद्ध आणि रुचकर लागते
सोडियम कमी आणि पोटॅशिअम जास्त असते त्यामुळे शरीर एक्टिव्ह राहते
सैंधव मीठ खाल्ल्याने शरीर, पोट आतून थंड राहते.
सैंधव मीठ पचनासाठी मदत करते, आतड्याचं आरोग्य सुधारते, अतिसारपासून लढण्यास मदत करते