थंड हवामान, धुक्याने भरलेले पॉइंट्स आणि नयनरम्य दऱ्या यामुळे महाबळेश्वर पावसाळी पर्यटनासाठी उत्तम पर्याय ठरतो.
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात लोणावळ्याचे धबधबे, हिरवेगार डोंगर आणि धुक्याने वेढलेले निसर्गरम्य दृश्य पर्यटकांना आकर्षित करतात.
Picture Credit: Pinterest
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले भंडारदरा धबधबे, तलाव आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
Picture Credit: Pinterest
उंच डोंगर, धुक्याने झाकलेले रस्ते आणि असंख्य धबधबे यामुळे माळशेज घाट पावसाळ्यात स्वर्गासारखा दिसतो.
Picture Credit: Pinterest
पुणे आणि कोकणाला जोडणारा ताम्हिणी घाट हिरवाई, धबधबे आणि रम्य निसर्गासाठी ओळखला जातो.
Picture Credit: Pinterest
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक असलेल्या अंबोलीमध्ये पावसाळ्यात निसर्गाचे अद्भुत रूप पाहायला मिळते.
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यानंतर फुलांनी बहरलेले कास पठार हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असून निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण आहे.
Picture Credit: Pinterest