बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली जाते

Written By: Prajakta Pradhan 

Source: pinterest

भगवान बुद्धांचा जन्म वैशाखी पौर्णिमेला झाला होता. 

जन्म

बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली दिव्यज्ञान प्राप्ती झाली. म्हणून याला बोधीवृक्ष असं म्हणतात.

बोधीवृक्ष

बुद्धांनी शांतीचा संदेश दिला होता.

शांतीचा संदेश

बुद्धांनी शांतीचा संदेश दिला होता.

शांतीचा संदेश

त्यामुळे रोज नाही पण या दिवशी तुम्ही मेडीटेशन करु शकता. 

मेडीटेशन

जगभरातील सर्व अनुयायी या दिवशी बोधगया येते जातात.

बोधगया

लुंबिनी, बोधगया , सारनाथ , कुशीनगर या ठिकाणांना बौद्ध धर्मात मोठं महत्त्व आहे

महत्त्व