Published Nov 7, 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock
देवदिवाळी कधी आणि किती दिवे लावायचे?
देवदिवाळीला खूप महत्त्व आहे. हा उत्सव देवूठाणी एकादशीच्या दिवशी सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संपतो.
आवळ्यात मेटाबॉलिजम वाढवण्याचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.
त्यानंतर तुळशीच्या रोपाला अर्घ्य अर्पण करावे आणि विधीनुसार भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करावी.
.
देवदिवाळीच्या दिवशी दिवे लावण्याची परंपरा आहे. या दिवशी कुठे आणि किती दिवे लावणे शुभ आहे? जाणून घ्या.
.
या दिवशी सर्वांत पहिले देव्हाऱ्यात लक्ष्मीपूजन करा. तेथे अखंड दिवा लावा आणि दिवा विझणार नाही याची काळजी घ्या.
घरातील तुळशीजवळ दिवा लावा. घराजवळ असलेल्या मंदिरातही दिवा लावावा.
देव दिवाळीच्या दिवशी बेलपत्र आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.
याशिवाय तुमच्या घराच्या उंबरठ्यावर, छतावर, दारात, स्नानगृहात दिवा लावण्यासोबतच शेजारच्या घरातही लावा. तो शुभशकून मानला जातो.