Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
अनेकदा आपल्याला भूक लागली की आपल्या पोटातून आवाज येऊ लागतो
आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव आला असावा
मात्र आहे का होते, यामागचे कारण काय ते तुम्हाला माहिती आहे का?
भूक लागल्यानंतर आपल्या शरीरातील पचनसंस्था अन्नाची वाट पाहत सक्रिय होते
यामुळे पोट आणि आतड्यांचे संकोचन सुरू होते
शरीरात होणाऱ्या या हालचालींमुळे हवा आणि पचनरस मिसळून आवाज निर्माण होतो
जेवणानंतर हा आवाज येणं बंद होतं
वरील माहिती ही सामान्य अभ्यासावर आधारित असून यात कोणताही दावा करण्यात आला नाही