म्हणूनच प्रत्येक नोकरदार व्यक्ती डॉ. आंबेडकरांचा ऋणी असला पाहिजे

Written By: Mayur Navle 

Source: Pinterest

आज देशभरात भीमजयंतीचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

भीमजयंती  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांचे भारतासाठी खूप मोठे योगदान आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार वर्गासाठी देखील मोठे योगदान दिले आहे. चला त्यांच्या योगदानाबद्दल जाणून घेऊया.

कामगार वर्ग

आज आपल्याला Paid Leave मिळते ती डॉ. आंबेडकरांमुळेच.

आपली हक्काची सुट्टी

आधी कामगार वर्ग दिवसातून 14 तास काम करायचे, जे आंबेडकरांनी 8 तासावर नेले.

कामाच्या तासात बदल 

एखाद्या कामात कोणताही धर्म, जात आणि Gender च्या व्यक्तीला सामान मोबदला मिळण्याची तरतूद त्यांनी केली.

सामान मोबदला मिळण्याची तरतूद

कामगार वर्गाच्या हक्कांना समर्थन देण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी Indian Trade Union Bill सादर केले.

कामगारवर्गाचे हक्क