www.navarashtra.com

Published Feb 1, 2025

By Tejas Bhagwat

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला आहे. 

Pic Credit -   istockphoto/social media

बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. 

मोठ्या घोषणा 

बजेटमध्ये धन-धान्य योजेनची घोषण करण्यात आली. 

धन-धान्य योजना 

धन-धान्य योजनेमुळे 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 

फायदा होणार 

अनुसूचित जाती/जमाती व्यवसाय/उद्योग करणाऱ्या 5 लाख महिलांना 2 कोटीपर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली आहे.

2 कोटीपर्यंत कर्ज

बजेटमधून ग्रामीण क्षेत्राचा विकास करण्याचा सरकारचा मानस आहे.

ग्रामीण क्षेत्र

किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 

क्रेडिट कार्ड