पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

Life style

14 July, 2025

Author:  तेजस भागवत

काही पदार्थांचे सेवन केल्याने आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

आरोग्य

Picture Credit: iStock

पावसाळ्यात आल्याचे सेवन केल्याने सर्दी, खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होते.

आले 

तुळशीची पाने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

तुळस 

कडुलिंबाची पाने आपले शरीर स्वच्छ करण्यास फायदेशीर असतात.

कडुलिंब

पचनसंस्था तंदुरुस्त ठेवण्यासाठी दह्याचे सेवन करणे चांगले ठरू शकते.

दही 

व्हायरल इन्फेक्शनपासून आपल्याला वाचवण्यासाठी लसणाचे सेवन करणे कायदेशीर ठरू शकते.

लसूण