Published July 23, 2024
By Shilpa Apte
केळ्यामध्ये मॅग्नेशियम असते, जे स्नायूंना आराम देते. पण रात्री खाल्ल्याने झोपेचा त्रास होऊ शकतो.
संत्र्यातील एसिड पोटाच्या समस्या वाढवू शकतात.
.
सफरचंदमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे रात्री पचनात समस्या निर्माण होतात.
द्राक्षांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन वाढते आणि झोपेवर परिणाम होतो.
टोमॅटोमध्ये अम्लीय गुणधर्म असतात ज्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते.
आंब्यात फायबर आणि साखरेचं प्रमाण जास्त असते, त्यामुळे पचन समस्य निर्माण होते.
चेरी गोड असतात आणि त्यात जास्त प्रमाणात साखर असते, वजन वाढू शकते आणि झोप कमी होते.
डाळिंबात जास्त प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे रात्री पोटात गॅस तयार होतो.