Published July 28, 2024
By Shilpa Apte
हिरव्या भाज्या पावसाळ्यात का खाऊ नये ते जाणून घ्या.
पावसाळ्यात हिरव्या भाज्यांमध्ये फंगस,बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात आढळतात.
.
कमी सूर्यप्रकाशामुळे संसर्ग,जंतू सक्रिय होतात आजारांचा धोका वाढतो.
या ऋतूत दही खाऊ नये असंही म्हणतात. त्यामुळे सर्दी, खोकला होऊ शकतो.
श्रावणात हिरव्या भाज्यांप्रमाणेच मुळा, गाजर, या भाज्याही खाऊ नयेत.
कांदा, लसुणसुद्धा या महिन्यात खाऊ नये. या दोन्ही गोष्टी तामसिक मानल्या जातात.
श्रावणात वांगही खाऊ नये असं म्हटलं जातं. पावसामुळे वांग्यात कीडे पडण्याची शक्यता असते.
श्रावणात हिरव्या भाज्या खाल्ल्याने शरीराला त्रास होऊ शकतो.