www.navarashtra.com

Published July 28, 2024

By  Shilpa Apte

श्रावणमध्ये हिरव्या भाज्या खाण्यास मनाई आहे. 

हिरव्या भाज्या पावसाळ्यात का खाऊ नये ते जाणून घ्या. 

पावसाळा

पावसाळ्यात हिरव्या भाज्यांमध्ये फंगस,बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात आढळतात. 

बॅक्टेरिया

.

कमी सूर्यप्रकाशामुळे संसर्ग,जंतू सक्रिय होतात आजारांचा धोका वाढतो. 

सूर्यप्रकाशाची कमी

या ऋतूत दही खाऊ नये असंही म्हणतात. त्यामुळे सर्दी, खोकला होऊ शकतो.

दही

श्रावणात हिरव्या भाज्यांप्रमाणेच मुळा, गाजर, या भाज्याही खाऊ नयेत. 

भाज्या

कांदा, लसुणसुद्धा या महिन्यात खाऊ नये. या दोन्ही गोष्टी तामसिक मानल्या जातात. 

कांदा

श्रावणात वांगही खाऊ नये असं म्हटलं जातं. पावसामुळे वांग्यात कीडे पडण्याची शक्यता असते. 

वांगं

श्रावणात हिरव्या भाज्या खाल्ल्याने शरीराला त्रास होऊ शकतो. 

हिरव्या भाज्या