www.navarashtra.com

Published Oct 27, 2024

By Trupti Gaikwad

आपला मित्र कोण हे कसं ओळखावं याबाबत चाणक्य काय म्हणतात ते पाहूया

Pic Credit -  Social Media,

आचार्य चाणक्य हे महान पंडित होते.

 महान पंडित

 चाणक्यंनी जीवनाविषयक सांगितलेली मुलमंत्र आजच्या काळातंही तंतोतंत लागू पडतात.

मुलमंत्र

मित्र कसे असावेत आणि कोणाशी मैत्री करु नये याबाबत चाणक्यंनी मूलमंत्र दिले आहेत.

शुद्धता

मानवी आयुष्यातील सगळ्यात जवळचं नातं मैत्रीचं असतं.

मैत्री

आचार्य चाणक्य म्हणतात की, जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या चुका दाखवत नाही अशा व्यक्तींवर विश्वास ठेवणं घातक आहे.

विश्वा

चाणक्य सांगतात की, जी माणसं तोंडावर गोड बोलतात आणि पाठ फिरली की नावं ठेवतात अशा माणसांपासून चार हात लांब रहावं.

स्वभाव 

जी माणसं तुमच्या समस्या समजून घेतात आणि तुम्हाला तुमच्या चुका सुधारण्यासाठी वेळ प्रसंगी रागवतात असे मित्र आयुष्यभर जपावेत.  

चुका दाखवणारी माणसं

विश्वास आणि खरेपणा मैत्रीचा पाया आहे, त्यामुळे विश्वास घातकी लोकांना वेळीच ओळखा,असं चाणक्य सांगतात.

खरेपणा