www.navarashtra.com

Published Dec 17,  2024

By Tejas Bhagwat

भारत सरकारने सायबर क्राईम रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. 

Pic Credit -  istockphoto

दूरसंचार विभागाने AI चा वापर करून तब्बल 80 लाख बनावट सीम कार्डवर कारवाई केली आहे. 

AI चा वापर

डिजिटल  सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने ही कारवाई केली आहे. 

डिजिटल  सुरक्षा

सायबर क्राईमशी संबंधित 6 लाखांपेक्षा जास्त नंबर देखील ब्लॉक केले गेले आहेत.

सायबर क्राईम

सरकारने एआयच्या मदतीने 78 लाख नंबरचे व्हेरीफिकेशन केले होते. 

व्हेरीफिकेशन

केंद्र सरकारकडून डिजिटल सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

केंद्र सरकार