www.navarashtra.com

Published August 13, 2024

By  Divesh Chavan

विद्यार्थ्यांसाठी मल्टी-टास्किंग: चांगले की वाईट?

Pic Credit -  Pinterest

मल्टी-टास्किंग करणारे विद्यार्थी वेळेचे महत्व ओळखून असतात. तसेच वेळेचा योग्य वापर करतात. 

वेळेचा योग्य वापर

विद्यार्थी एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळून जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये संतुलन साधू शकतात.

काम-अभ्यास सांभाळण्याची क्षमता

.

मल्टी-टास्किंगमुळे मेंदू सतत सक्रिय राहतो, परिणामी कार्यक्षमता वाढते.

मेंदूची शक्ती वाढवते

एकाच वेळी अनेक कामे सांभाळण्याच्या कौशल्याने अंगी शिस्त सुधारते.

शिस्तीची सुधारणा

मल्टी-टास्किंगमुळे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण होते ज्याचा परिणाम कामाच्या गुणवत्तेवर होतो.

फोकस कमी होणे

मल्टी-टास्किंगमुळे विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो, ज्यामुळे गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचणी येतात.

स्मरणशक्ती कमी होणे

वेळ नसल्याने नात्यात संवाद होत नाही. परिणामी, नाते बिघडण्याची शक्यता असते. 

इतरांसोबतचे नाते बिघडणे

वेळेचे नियोजन नसल्याने शैक्षणिक कामगिरी कमी होते.

शैक्षणिक कामगिरी घसरणे