www.navarashtra.com

Published August 27, 2024

By  Nupur Bhagat

भारतातील अशी नदी जिचे पाणी स्पर्श करायलाही घाबरतात लोक

Pic Credit -  Pinterest

भारतात अशा अनेक नद्या आहेत, ज्यांनी पवित्र मानले जाते, गंगा,यमुना सारख्या नद्यांची तर पूजा केली जाते

पवित्र 

आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा नदीविषयी सांगत आहोत, जिचे पाणी स्पर्श करायला लोक घाबरतात

लोक घाबरतात 

या नदीचे नाव आहे कर्मनाशा नदी. ही नदी बिहीरच्या कैमूर जिल्ह्यातून निघून उत्तर प्रदेशच्या सोनभद्र मार्गे पुढे जाते

कर्मनाशा 

कर्मनाशा नदीचे नाव कर्म आणि नाशा या दोन शब्दांनी बनले आहे, ज्याचा अर्थ चांगल्या कर्मांचा नाश होणे असा आहे

अर्थ 

असे मानले जाते की, ही नदी शापित आहे. अशात या नदीचे पाणी वापरल्याने किंवा या नदीत आंघोळ केल्याने आपल्या पुण्यांचा नाश होईल तयार केला जातो

शापित नदी 

ही नदी शापित होण्यामागे  एक पाैराणिक कथा असल्याचे सांगितले जाते

पाैराणिक कथा

यानुसार,  राजा हरिश्चंद्राचे वडील सत्यव्रत यांनी एकदा आपले गुरू वशिष्ठ यांच्याकडे स्वर्गात जाण्याची पाठवण्यात येत होते

स्वर्ग 

तेव्हा इंद्राने सत्यव्रतला रस्त्यातच रोखले आणि त्यांचे मस्तक उलटे करून पृथ्वीवर पाठवले

इंद्र 

यानंतर विश्वामित्रांनी आपल्या तपश्चर्येने राजाला स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये थांबवले

थांबवले

राजा सत्यव्रत आकाशात उलटे लटकले होते, त्यामुळे त्याच्या तोंडातून लाळ टपकू लागली

लाळ 

या लाळेतूनच नदी तयार झाल्याने हिला शापित नदी मानले जाते

शापित नदी