लिंबू पाणी पिणे शरीरासाठी लाभदायक असते.

Health

18 July, 2025

Author:  तेजस भागवत

पावसाळ्यात उपाशीपोटी लिंबू पाणी पिणे योग्य आहे की नाही? जाणून घेऊयात.

लिंबू पाणी

Picture Credit: iStock

पावसाळ्यात आपण उपाशीपोटी लिंबू पाण्याचे सेवन करू शकतो. यामुळे पचन संस्था मजबूत होते.

पचन संस्था

लिंबू पाणी प्यायल्याने इम्युनिटी देखील सशक्त होते.

इम्युनिटी

उपाशीपोटी लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर जाण्यासाठी फायदेशीर ठरते.

विषारी घटक

पावसाळ्यात लिबू पाणी पिणे त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते. त्वचा अधिक तजेलदार होते.

त्वचा 

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात कढीचे सेवन केल्यास पचन संस्थेवर परिणाम होते असे म्हटले जाते.

कोणी पिऊ नये?