Published August 26, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
श्रावण वद्य अष्टमीला मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला
जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला शृंगार केला जातो, नैवेद्यही दाखवला जातो
.
जन्माष्टमीच्या पूजेत काकडीचं विशेष महत्त्व आहे, त्याचं कारणही तसंच आहे
काकडीशिवाय जन्माष्टमीची पूजा अपूर्णच मानली जाते.
जन्माष्टमीच्या दिवशी काकडी तिच्या देठापासून वेगळी केली जाते. जसे बाळ जन्माला आल्यावर त्याची नाळ वेगळी करतात
काकडीकडे देवकीच्या नात्यानं पाहिलं जातं, जसे देवकीला श्रीकृष्णापासून दूर राहावे लागले होते
कृष्णाचा जन्म काकडीपासून झाल्याचं मानलं जातं, त्यामुळे जन्माच्यावेळी काकडी देठापासून वेगळी करतात