www.navarashtra.com

Published July 24, 2024

By  Shilpa Apte

त्वचेची जळजळ, खाज सुटणे, या त्वचेच्या समस्या पावसाळ्यात होतात.

काकडी किसून, एलोव्हेरा जेलमध्ये मिसळून पेस्ट करा आणि चेहऱ्यावर लावा. 

काकडी

चंदन पावडर एलोवेरामध्ये मिसळून चेहऱ्यावर लावा. काळे डागही कमी होतात. 

चंदन

.

गुलाबपाणी एलोवेरामध्ये मिसळून लावा, हे त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून काम करते. 

गुलाबपाणी

त्वचेची जळजळ दूर करण्यासाठी एलोवेरा जेलमध्ये दही मिसळून लावा.

दही

एलोवेरा जेल मुलतानी मातीमध्ये मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर लावा.

मुलतानी माती

त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी हे पदार्थ नक्की वापरा. 

त्वचा

कोणताही फेसपॅक स्किनवर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. 

पॅच टेस्ट