Published July 22, 2024
By Shilpa Apte
सुगंधी पदार्थांपासून अगरबत्ती बनवली जाते. ज्वलनशील पदार्थही असतात.
रोज अगरबत्ती लावल्याने काही आजार होऊ शकतात.
.
दम्याच्या रुग्णांना अगरबत्तीच्या धुराने त्रास होऊ शकतो.
अगरबत्ती लावल्याने हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात.
डोकं दुखणे, डोळे आणि नाकातून पाणी येणे, घशाची खवखव होऊ शकते.
अगरबत्तीच्या सुगंधाची अनेकांना एलर्जी असते. सर्दी-खोकला होऊ शकतो.
अगरबत्ती लावताना दार-खिडक्या उघड्या ठेवा. त्यामुळे कमी परिणाम होईल.