www.navarashtra.com

Published July 28, 2024

By  Shilpa Apte

पावसाळ्यात रोगप्रितकारशक्ती कमी होते, आजारांचा धोका वाढतो.

अशावेळी सकाळी औषधी गुणधर्मयुक्त आल्याचं पाणी प्या. 

आलं

20 ग्रॅम आलं बारीक करून 100 मिली पाण्यात उकळवा आणि चहाऐवजी सकाळी प्या. 

आल्याचं पाणी

.

आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. पाण्याचे सेवन केल्याने सर्दी-खोकला बरा होतो. 

सर्दी-खोकला

अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो. 

सांधेदुखी

आल्याचं पाणी प्यायल्याने घसा दुखणे,सूज कमी होण्यास मदत होते. 

श्वसन

आल्याच्या पाण्यामुळे पचनशक्ती सुधारते, गॅसची समस्या होत नाही.

पचन

आल्याचं पाणी प्यायल्यास शरीरातील सूजही कमी होण्यात मदत होते. 

सूज कमी होते

त्यामुळे पावसाळ्यात दिवसाची सुरूवात चहाऐवजी आल्याचं पाणी पिऊन करू शकता. 

दिवसाची सुरुवात