Published July 24, 2024
By Shilpa Apte
शवासन शरीराला आणि मनाला पूर्णपणे आराम देण्यास मदत करते.
बालासन तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
.
भुजंगासनामुळे मानसिक थकवा आणि चिंता दूर होण्यास मदत होते.
अधोमुखश्वानासनामुळे मन शांत राहते चिंता कमी होते.
सेतुबंधासनामुळे तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते.
आर्थिक अडचणी असल्यास मीठ आणि लवंग एकत्र ठेवा.
अनुलोम-विलोम श्वासोच्छवासाची प्रक्रिया नियंत्रित करते.
नाडीशोधन प्राणायाम केल्याने मानसिक शांती लाभते.