Published July 24, 2024
By Shilpa Apte
समस्यांचा सामना करावा लागत असेल तर मीठामध्ये लवंगा ठेवाव्यात.
वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन केल्यास वास्तू दोष लागत नाही.
.
मीठासोबत लवंग ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.
मीठ काचेच्या बरणीत ठेवा,4 ते 5 लवंगा घाला. घरात शांतता नांदते.
काचेच्या बरणीत मीठ,लवंग ठेवल्याने घरात लक्ष्मी येते. यश मिळते.
आर्थिक अडचणी असल्यास मीठ आणि लवंग एकत्र ठेवा.
मेहनत करूनही यश मिळत नसल्यास मीठामध्ये लवंग टाकून ठेवावी. यश मिळते.
घराच्या मुख्य दारावर मीठ आणि लवंग बांधून ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही.