Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
शरीर स्वच्छ करण्यासाठी आंघोळ गरजेची आहे
काहींना सकाळी तर काहींना संध्याकाळी आंघोळ करायला आवडते. मात्र आंघोळीची योग्य वेळ तुम्हाला माहिती आहे का?
सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेत आंघोळ करणे फायदेशीर ठरते
सकाळी आंघोळ केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते
संध्याकाळी आंघोळ केल्याने थकवा, तणाव दूर होतो ज्यामुळे शांत झोप लागते
संध्याकाळी आंघोळ केल्याने त्वचेवरील घाण, घाम निघून जातो
सकाळी संध्याकाळी दोन्ही पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहेत. याचे फायदे लक्षात घेऊन योग्य तो पर्याय तुम्ही निवडू शकता