रुद्राक्ष हे भगवान शंकरांच्या अश्रूंपासून तयार झाले असल्याची आख्यायिका

Life style

17 July, 2025

Author:  तेजस भागवत

भगवान शंकरांचे रुद्राक्ष परिधान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.

नकारात्मक ऊर्जा

Picture Credit: iStock

अमावस्या, पौर्णिमा , श्रावणी सोमवार या दिवसांमध्ये रुद्राक्ष परिधान केले जाऊ शकते.

कधी परिधान करावे?

कोणत्या ठिकाणी रुद्राक्ष परिधान करू नये हे आपण जाणून घेऊयात.

कुठे घालू नये?

एखाद्या ठिकाणी व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास रुद्राक्ष परिधान करू नये.

मृत्यूचे ठिकाण

रात्री झोपण्यापूर्वी अथवा शयन कक्षात गेल्यांवर रुद्राक्ष काढून ठेवावे.

शयन कक्ष

ज्या ठिकाणी दारू-मांस यांचे सेवन होत असेल त्या ठिकाणी देखील रुद्राक्ष परिधान करू नये.

मद्यपानाच्या ठिकाणी