www.navarashtra.com

Published August 29, 2024

By  Nupur Bhagat

चाणक्यनीतीनुसार, मृत्यूनंतर माणूस ही एक गोष्ट सोबत नेतो

Pic Credit -  Pinterest

लहानपणापासून ऐकत आलोय की, माणूस जन्माला येताना एकटा येतो आणि एकटा जातो

एकटा येतो

मात्र मृत्यूनंतर तो आपल्यासोबत कोणती एक गोष्ट घेऊन जातो तुम्हाला माहिती आहे का?

एक गोष्ट 

.

आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रात याविषयी भाष्य केले आहे

नीतीशास्त्र 

आचार्य चाणक्य नुसार माणूस या जगात एकटाच जन्म घेतो

आचार्य चाणक्य

मृत्यूनंतरही तो एकटाच हे जग सोडून जातो  

नीतिशास्त्रानुसार 

मात्र चाणक्यांच्या मते, माणूस मेल्यानंतर एक गोष्ट सोबत घेऊन जातो ते  म्हणजे आपले कर्म

चाणक्यांच्या मते

मनूष्य जे काही चांगले, वाईट कर्म करतो त्याचे फळ त्याला मृत्यूनंतर भोगावे लागते

कर्म 

म्हणूनच चांगले कर्म करण्याचा सल्ला वेळोवेळी केला जातो

चांगले कर्म 

आपले चांगले वाईट कर्म माणूस आपल्या मृत्यूनंतर आपल्यासोबत घेऊन जातो

कर्म