ऋग्वेदनुसार, सर्व प्रथम अन्नधान्यावर कोणाचा अधिकार आहे?

web story

22 June 2026

Author: Shreya Deshmukh

ऋग्वेद

ऋग्वेद या ग्रंथानुसार, धान्यातील काही भाग निसर्गासाठी राखून ठेवण्याची परंपरा आहे.

Picture Credit: social media

आभार

पहिल्या पिकाला ईश्वराला अर्पित करून त्याचे आभार मानले जातात.

Picture Credit: social media

शुभ

पिकांमधला एक भाग हा पशु-पक्षांसाठी देणं हे देखील शुभ मानले जाते.

Picture Credit: social media

धान्याचे पीठ झाल्यानंतर त्यातला काही भाग हा मुंग्यांना, जलचर प्राण्यांना दिला जातो.

पीठ

Picture Credit: social media

पहिला धान्यातील घास गाईला देणं हे सेवा आणि सन्मानाचे प्रतीक मानले जाते.

प्रतीक

Picture Credit: social media

स्वत: जेवण करण्यापूर्वी घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना जीवू घालणे हे देखील चांगल्या संस्कारांची ओळख करून देते.

संस्कार

Picture Credit: social media

शेवटच्या भाकरीचा तुकडा हा कुत्र्यासाठी राखून ठेवणेसुद्धा सर्व प्राण्यांप्रती दया आणि प्रेमाची भावना दर्शवतो.

भाकरी

Picture Credit: social media