महिलांसाठी भारतातील सर्वात सुरक्षित शहरं कोणती?

India

02 June 2026

Author:  स्वराली शहा

अहवाल

NARI च्या २०२५ च्या अहवालानुसार, महिलांच्या सर्वेक्षणावर आधारित भारतात दहा शहरे सर्वाधिक सुरक्षित मानली जातात.

Picture Credit:  iStock

कोहिमा

लिंग समानता, सामुदायिक सहभाग आणि निर्णयप्रक्रियेतील महिल्यांच्या सहभागामुळे नागालँडंची राजधानी कोहिमा सर्वात अव्वल स्थानावर आहे.

Picture Credit:  iStock

मुंबई

'द सिटी दॅट नेव्हर स्लीप्स' म्हणून ओळखली जाणारी मुंबई देखील महिलांसाठी अत्यंत सुरक्षित मानली जाते.

Picture Credit:  iStock

चेन्नईला दक्षिण भारतातील सर्वात सुरक्षित शहर मानले जाते. येथील गुन्हेगारीचे प्रमाण उत्तम पोलिस यंत्रणेमुळे अत्यंत कमी आहे.

चेन्नई

Picture Credit:  AI

NCRB च्या रिपोर्टनुसार, या शहरात महिलांवरील गुन्हेगारीच प्रमाण सर्वात कमी आहे.

कोलकाता

Picture Credit:  AI

2025 च्या रिपोर्टमध्ये बंगळुरुला भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर मानले गेले आहे.

बंगळुरु 

Picture Credit:  iStock

NARI च्या रिपोर्टनुसार, हैदराबाद महिलांच्या सुरक्षेबाबात ८व्या स्थानावर आहे.

हैदराबाद

Picture Credit:  iStock

अहवालानुसार, महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत, शिक्षण व नोकरीसाठी पुणे देखील आघाडीवर आहे.

पुणे

Picture Credit:  iStock

विशाखापट्टणम, भुवनेश्वर, आयझोल, गँगटोक, इटानगर, अहमदाबाद ही शहरेही महिलांसाठी सुरक्षित ठिकाणांच्या यादीत येतात.

इतर शहरे

Picture Credit:  iStock