पावसाळा म्हटलं की, पहिले आठवतं ते चहा आणि कांदा भजी.
Picture Credit: Yandex
पाऊस सुरु झाला की प्रत्येक मुंबईकरांना जीव की प्राण तो म्हणजे वडापाव.
मुंबईतले असे काही रेल्वे स्टेशन आहेत जिथल्या वडापावला मुंबईकर पसंती देतात.
किर्ती कॉलेजच्या जवळ असलेला अशोक वडापावला दादरकरांची मोठी पसंती आहे.
ठाण्याचा गजानन वडापाव हा तिथल्या तिखट चटणीसाठी जास्त प्रसिद्ध आहे.
वडापावची चव चाखायची तर दहीसरच्या चंगू मंगूचा वडापाव एकदा तरी खायलाच पाहिजे.
सीएसएमटी रेल्वेस्थानकाबाहेर असलेला आराम वडापावची झणझणीत चव अनेकांना आवडते.
श्री समर्थ वडापावला माटुंग्यातील अनेक वडापाव प्रेमी कायम गर्दी करतात.
वडापावची झणझणीत चव, पाऊस आणि वाफाळता चहा याचा अनुभव घ्यायला विदर्भ वडापावला नक्की भेट द्या.