ज्याचं आरमार त्याची समुद्रावर सत्ता.
Photo Credit: Pinterest
भारतीय नौदलाचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं.
राजांची मराठा आरमारात तांत्रिक बाजू भक्कम केल्या होत्या त्यामुळे परकीय सत्ता वचकून होत्या.
पगार हे एक प्रशस्त असं जहाज होतं. हे जहाज खास करुन जहाजस वाहून नेण्यासाठी वापरलं जात असे.
हे जहान देखील मालाची ने आण करण्यासाठी वापरलं जात असे.
या जहाजाचं वैशिष्ट्यं म्हणजे त्याचं शीड चौकोनाकृती होतं. याचं वजन तीन टन इतकं होतं.
हे जहाज युद्धकाळात वापरलं जात असे.
या जहाजाचा वापर तोफ डागण्यासाठी केला जायचा.
3 शिडं असलेल्या गुराब्याचं वजन 150 ते 300 टन इतकं असायचं.
पाण्यातून युद्ध करताना यावरुन तोफा डागण्यात येत असत.
हे जहाज गुराब्यासारखेच असलं तरी आकाराने लहान असते.
हे जहाज लहान असल्याने अत्यंत वेगवान होते.