Published Jan 09, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit- pinterest.
विवाह हा जीवनातील सर्वात महत्वाचा विधी आहे, त्या दरम्यान अनेक विधी देखील केले जातात.
लग्नाच्या इतर विधींप्रमाणे लग्नपत्रिकेतही वास्तुचे काही नियम पाळले पाहिजेत.
असे मानले जाते की, वास्तूच्या नियमांचे पालन केल्याने वैवाहिक जीवनात कोणताही अडथळा येत नाही
जाणून घेऊया लग्नपत्रिकेत कोणते वास्तु नियम पाळले पाहिजेत.
लग्नपत्रिका प्रथम श्रीगणेशाला अर्पण करावी, असे सांगितले जाते.
पिवळ्या आणि लाल रंगाची पत्रिका शुभ मानली जाते. तर काळ्या किंवा तपकिरी रंगाचे कार्ड शुभ मानले जात नाही.
वेडिंग कार्ड्स त्रिकोणी किंवा पानांच्या आकारात नसावेत आणि ते अशुभ मानतात.
.
कार्डवर वधू-वराचा फोटो लावणे टाळावे कारण यामुळे जोडप्यांना वाईट नजरेचा धोका असतो.
.