www.navarashtra.com

Published Jan  18,  2025

By  Dipali Naphade

चपाती न खाल्ल्यास काय होईल परिणाम

Pic Credit - iStock

रोज आपण जेवणात गव्हाची चपाती खातो. यात फायबर, विटामिन, कार्ब्स, मिनरल्स, प्रोटीन असतात

चपाती

आपण पूर्ण चपाती खाणे सोडल्यास काय होईल याबाबत शारदा हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिनच्या वरीष्ठ सल्लागार डॉ. श्रेय श्रीवास्तव यांनी सांगितले

न खाल्ल्यास

चपाती पूर्ण खाणे सोडल्यास शरीरात एनर्जी न मिळाल्याने थकवा आणि कमकुवतपणा येतो

थकवा

चपातीमधून कार्बोहायड्रेट मिळतात ते न मिळाल्यास मसल्सवर अत्यंत वाईट परिणाम होतो

मसल्स

चपाती खाणे बंद केल्यास मेटाबॉलिज्म मंदावते आणि प्रयत्नानंतरही वजनवाढ होणे थांबवू शकत नाही

वजनवाढ

चपातीत असणारे फायबर मिळणे बंद होऊन मलत्यागासह अनेक पचनसमस्या निर्माण होतात

पचन समस्या

चपाती पोटात न गेल्याने ब्लड शुगर स्टेबल होते मात्र इन्सुलिन स्पाइक्स कमी होऊ शकतो

ब्लड शुगर

चपाती न खाल्ल्याने एनर्जी कमी होऊन काही लोकांच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो

ब्रेन फंक्शनिंग

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप