उन्हाळ्यात सब्जाचं पाणी पिण्याची योग्य वेळ काय ? 

Health

25 May, 2026

Author:  तृप्ती गायकवाड

कडाक्याच्या उन्हामुळे शरीरात अतिरिक्त उष्णता वाढते.

अतिरिक्त उष्णता

Img Source: Pinterest 

उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी अनेकजण सब्जाच्या बियांचं पाणी पितात. 

 सब्जाच्या बियांचं पाणी 

सब्जा म्हणजेच तुळशीच्या बिया शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात.

उष्णता

अधिक फायदे

मात्र, याचं योग्य वेळी सेवन केल्यास त्याचे अधिक फायदे मिळू शकतात.

सब्जाचं पाणी

सकाळी रिकाम्या पोटी सब्जाचं पाणी पिणं सर्वात फायदेशीर मानलं जातं. 

 हायड्रेट

यामुळे शरीर हायड्रेट राहतं आणि पोट खूप वेळासाठी भरल्यासारखं वाटतं.

पित्ताचा त्रास

जर तुम्हाला सतत अ‍ॅसिडिटी आणि पित्ताचा त्रास कमी होऊ शकतो.

या राज्यांचाही समावेश

एक ग्लास पाण्यात 1 ते 2 चमचे सब्जा बिया 15-20 मिनिटे भिजवा. 

 सब्जाच्या पाण्याचा फायदा

शरीर हायड्रेट ठेवण्यास सब्जाच्या पाण्याचा सर्वात जास्त फायदा होतो.