Published On 8 March 2025 By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
अनेकांना दुपारी किंवा रात्रीच्या जेवणानंतर शतवपावली करण्याची सवय असते.
यावबरोबर अनेकजण जेवल्य़ानंतर अंघोळ करतो.
त्याचबरोबर काही जण जेवल्यानंतर वर्कआउट देखील करतात.
मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते जेवल्यानंतर मोठ्या प्रमाणात शरीराला कष्टाची कामं देऊ नये.
तज्ज्ञांच्या मते जेवल्य़ानंतर जठरातील स्नायूंना रक्तपुरवठा करण्याचं काम सुरु असतं.
जर जेवल्यानंतर कष्टाची कामं केली तर स्नायूंना होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा येतो.
या कारणांनी अपचानाचा त्रास वाढतो, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.