Published August 24, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार सकाळी चहा किंवा कॉफी पिण्यापेक्षा खाणं गरजेचं आहे
सकाळी दलिया खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
.
सकाळी सकाळी पपई खाल्ल्याने फायबर, व्हिटामिन्स शरीराला मिळतात
लिंबू पाण्यामुळे वजन नियंत्रणात राहते. गॅस, अपचन होत नाही
मध खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. डायजेशन सुधारते
ड्रायफ्रूट्समुळे प्रोटीन, ओमेगा, व्हिटामिन्स शरीराला मिळतात.
तुमच्या तब्बेतीला काय योग्य आहे यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.