www.navarashtra.com

Published Dev 08,  2024

By  Prajakta Pradhan

या दिवशी रुद्राक्षाची जपमाळ धारण करा, प्रत्येक दुःख होईल दूर 

Pic Credit -   iStock

हिंदू धर्मात चमत्कारिक आणि अलौकिक मानल्या गेलेल्या भगवान शिवाच्या अश्रूंपासून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली.

रुद्राक्षाची उत्पत्ती

रुद्राक्ष एक मुखापासून ते एकवीस मुखापर्यंत आढळतात ज्यांचे स्वतःचे महत्त्व आहे.

रुद्राक्षाचे महत्त्व

कोणत्या दिवशी रुद्राक्षाची माळ धारण केल्याने प्रत्येक दुःख दूर होते ते जाणून घेऊया.

या दिवशी धारण करा

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्याच्या सोमवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी रुद्राक्ष धारण करणे खूप शुभ मानले जाते.

सोमवारी धारण करा

रुद्राक्ष जपमाळ तुळशीप्रमाणेच पवित्र आहे, म्हणून ती धारण केल्यानंतर मांसाहार करू नये.

मांसाहार करु नक

तुमचे चालू असलेले काम बिघडत असेल तर तुम्ही एकमुखी रुद्राक्ष धारण करा, लवकरच तुम्हाला यश मिळू लागेल.

एक मुखी रुद्राक्ष 

.

रुद्राक्षाला आंघोळ केल्याशिवाय स्पर्श करु नये, याशिवाय शिव मंत्र ओम नमः शिवयचा जप करावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.  

 स्पर्श करू नये

.

रुद्राक्ष कधीही स्मशानभूमीत नेऊ नये. कारण असे केल्याने आयुष्यात काही अनुचित घटना घडू शकते.

स्मशानभूमी

.