www.navarashtra.com

By  Trupti Gaikwad

शुभकार्य करताना नारळ का फोडतात? नेमकं कारण काय ?

Pic Credit -   iStock

Published 19 Feb, 2025

एखाद्या शुभकार्याच्या वेळी किंवा एखादे संकट टळले तर आपण नारळ वाढवतो.

नारळ फोडण्याची  प्रथाा

याबाबत किस्सोंकी दुनिया या इन्स्टाग्रामवर अकाउंटरुन मााहिती देण्यात आली आहे.

 प्रथा 

आपण निसर्गातील प्रत्येक घटकात आपण देवाचं अस्तित्त्व आहे असे मानत असतो.

देवाचं अस्तित्त्व

जेव्हा नारळ फोडला जातो तेव्हा त्यातील पाणी जमिनीत झिरपते.

नारळ 

या फोडलेल्या नारळाचा भाग पाखरं आणि इतर प्राणी खातात. हा नारळ मुक्या प्राण्यांच्या मुखी लागतो.

प्राण्यांच्या मुखी 

मुक्या प्रण्यांचा जीव तृप्त होतो. त्यामुळे स्थानिक देवता प्रसन्न होते असं सांगितलं जातं.

स्थानिक देवता 

म्हणूनच इष्ट देवतेचा आशीर्वाद मिळतो, असं म्हटलं जातं.

इष्ट देवता

या कारणामुळे ग्रामदेवता, कुलदैवत आणि इष्टदेवतेला स्मरण करुन नारळ फोडला जातो.

इष्टदेवतेला स्मरण