गणेशोत्सवासाठी आता अवघे काही तास उरले आहे.
फोटो सौजन्य: Pinterest
गणपती बाप्पा फक्त लहानग्यांचा नाही तर मोठ्या माणसाचा सुद्धा आवडता देव आहे.
दुखी वातावरणात सुद्धा गणपती बाप्पा आल्यावर आपले मन अचानक प्रसन्न कसे होते?
बाप्पाच्या आगमनाने घरात शुभशकुन आणि सकारात्मक उर्जा येते.
पूजा, आरती आणि मंत्रांमुळे मन शांत होते व आत्मिक समाधान मिळते.
संपूर्ण परिवार एकत्र येऊन सण साजरा करतो, त्यामुळे आपुलकी वाढते.
सजावट, नृत्य, ढोल-ताशा यामुळे उत्साह निर्माण होतो.