Published November 23, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
लग्न म्हटलं की, यात अनेक प्रथा-परंपरा पाळल्या जातात
यातीलच एक प्रथा म्हणजे, हळद लावल्यांनंतर वर-वधूने घराबाहेर न पडणे असतात
या प्रथेमागचे मूळ कारण आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत
हळदीला एक विशेष सुगंध असतो, ज्यामुळे वातावरणातील सकारात्मक-नकारात्मक ऊर्जा याकडे आकर्षित होतात तयार केला जातो
व्यक्ती शारीरीक आणि मानसिक रित्या मजबूत नसेल तर नकारात्मक ऊर्जेमुळे त्याच्यावर वाईट परीणाम होऊ शकतो
लग्नात हळद लागल्यावर वर-वधू पवित्र होतात, ज्यामुळे वाईट शक्ती त्याच्याकडे आकर्षित होते
या कारणामुळेच वर-वधूला हळद लावल्यानंतर घराबाहेर पडू दिले जात नाही