जेवणानंतर लगेच पाणी का पिऊ नये?

Written By: Nupur Bhagat 

Source: Pinterest

अनेकांना जेवण केल्यानंतर अथवा जेवताना पाणी पिण्याची सवय असते

सवय

मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुमची ही सवय तुमच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम करत असते

परिणाम

जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनासाठी आवश्यक असलेले जठराग्नी (पचनाग्नि) कमी होतो, त्यामुळे अन्न नीट पचत नाही.

पचनक्रिया मंदावते

अन्न पचवण्यासाठी जाठरातील आम्ल (गॅस्ट्रिक अ‍ॅसिड) गरजेचे असते, पाणी त्याचा प्रभाव कमी करतं.

जाठरातील आम्लता कमी होते

अन्न पूर्ण न पचल्यामुळे पोट फुगणे, गॅस, अपचन यासारख्या समस्या निर्माण होतात.

फुगण्याची तक्रार होते

पाणी अन्नासोबत घेतल्यास पोषकतत्त्वांचे शोषण (अ‍ॅब्झॉर्प्शन) योग्य पद्धतीने होत नाही.

 पोषकतत्त्वांचे शोषण कमी होते

पचन बिघडल्यामुळे शरीरातील चरबी साठू लागते आणि वजन वाढण्याची शक्यता अधिक होते.

वजन वाढण्याचा धोका

पाचनप्रक्रियेत अडथळा आल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहणे कठीण होते – विशेषतः मधुमेहींसाठी.

रक्तातील साखरेवर परिणाम

नीट न पचलेलं अन्न शरीरात आलस्य निर्माण करतं, त्यामुळे जेवल्यानंतर थकवा वाटतो.

ऊर्जेची पातळी कमी होते

जेवण झाल्यानंतर किमान 30 ते 45 मिनिटांनंतर पाणी प्यावं.

टिप