अमरावतीमध्ये एनएसयुआयचा पेपरफुटी निषेधार्थ मशाल मोर्चा, मोदी सरकारने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला – यशोमती ठाकूर
- ‘नीट’ आणि ‘सीबीएसई’परीक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणाने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या गंभीर गैरव्यवहाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि.५) रोजी सायंकाळी ७.३० वाजता अमरावती येथे भारतीय राष्ट्रीय छात्र संघातर्फे (एनएसयुआय) भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते