‘… तर मराठेही डाव टाकणार’, मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा
29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आंदोलन सुरू करण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी 123 गावांतील मराठा बांधवांसोबत बैठक घेतली. ‘सरकारने डाव टाकला तर मराठेही डाव टाकणार,’ असा इशारा त्यांनी दिला.