Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हीच ‘ती’ गोष्ट तुमच्या घरात दारिद्र्य किंवा आर्थिक संकट आणू शकते; वाचा काय सांगतं शास्त्र

नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या घरात ही एक वस्तू आहे का नक्की तपासा जर आपल्या घरात ही एक वस्तू असेल तर आपल्या आर्थिक चनचनीला हेच कारण कारणीभूत आहे.

  • By Aparna Kad
Updated On: Mar 26, 2022 | 10:30 AM
हीच ‘ती’ गोष्ट तुमच्या घरात दारिद्र्य किंवा आर्थिक संकट आणू शकते; वाचा काय सांगतं शास्त्र
Follow Us
Close
Follow Us:

वास्तूशास्त्राचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होत असतो. हे तुम्हीही अनेकदा ऐकलं असेलच. याचप्रमाणे आपल्या काही सवयी किंवा घरातील वस्तूंची चुकीची मांडणीही आपल्यावर परिणाम करत असते. अनेकदा आपली प्रगती कुठेतरी खुंटल्यासारखी वाटते. तर आर्थिक चनचनीलाही सामोरं जावं लागतं. सर्वकाही असतानाही आर्थिक संकट हे येतच. यामागेही कारणं असू शकतात.

नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या घरात ही एक वस्तू आहे का नक्की तपासा जर आपल्या घरात ही एक वस्तू असेल तर आपल्या आर्थिक चनचनीला हेच कारण कारणीभूत आहे.

अनेक घरांमध्ये जुने मळलेले किंवा २-३  दिवस वापरलेले कपडे  आठवडाभर तसेच साठवून ठेवले जातात, नंतर ते एकत्र धुतले जातात थोडक्यात दररोज कपड़े धूण्याचा कंटाळा केला जातो. लक्षात घ्या जे कपडे घालून आपण इकडे तिकडे वावरतो त्या कपड्यांवर मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते.

अनेकांना उशिरा अंघोळ करण्याची सवय असते ज्या घरातील लोक सकाळी लवकर आंघोळ करून देव पूजा करतात त्या घरात दरिद्रता कधीच नांदत नाही. जे सकाळी उठून लवकर आंघोळ करतात आणि देवाचे स्मरण करतात त्या घरात लक्ष्मी सातत्याने वाढत राहते.

 

(वरील माहिती धार्मिक मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रध्येही काहीही संबंध नाही.)

Web Title: This things can bring poverty and financial problems in your home nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2022 | 09:18 AM

Topics:  

  • daily vastu tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.