गणपतीपुळे या ठिकाणी फेब्रुवारी व मार्च महिन्यात दरवर्षी पर्यटकांची कमी वर्दळ असते. याच महिन्यात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षांचा कालावधी सुरू आहे.
Doctor News: काही महिन्यांपूर्वी याबाबत संबंधित डॉक्टर यांना याबाबत दिली होती, तरीसुध्दा सदर डॉक्टर आपल्या वागण्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल करताना दिसत नाहीत.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला पुरता विलंब झाला आहे. हे काम अपूर्ण असल्यामुळे प्रशासनाने गंभीर पावले उचलली आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल खरेदीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला.
आगामी वर्षांतील कोट्यवधी रुपयांच्या विशेष अनुदानावर पालिकेला पाणी सोडावे लागेल. उत्पन्नातील ५ टक्के वाढीची ही अट पूर्ण करण्यासाठी नगरपालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
पार्किंग व्यवस्था पाहण्यासाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनाच काम द्यावे, जेणेकरून नगरपरिषदेला उत्पन्न मिळेल, अशी सूचना नगरसेवक बंड्या साळवी आणि सौरभ मलुष्टे यांनी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागात ३४ हजार ८५१ ग्राहकांकडे ०६ कोटी १२ लाख, कुडाळ विभागात ३८ हजार १०८ ग्राहकांकडे ०७ कोटी ०४ लाख रुपयांची थकबाकी आहे.
कोकणातील बागायतदारांच्या जिव्हाळ्याचा आणि अस्तित्वाशी निगडित असलेला हा अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न प्रभावीपणे मांडल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
३० जानेवारीपासून सुरू झालेल्या ‘देवखेळ’ वेबसिरीजमध्ये संकासुराला खुनी व क्रूर प्रवृत्तीचे पात्र दाखवण्यात आले आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) अहवालानुसार महाराष्ट्रातून बेपत्ता असलेल्या १,७८,००० हून अधिक महिला आणि मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबवावी आणि त्यातील लव्ह जिहादची प्रकरणे वेगळी नोंद करावीत.
सव्वा वर्षांचा कालावधी संपताच संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावयाचे आहेत. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनाही संधी मिळू शकेल आणि हा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला असून तो अंतिम असणार आहे.