राज्यभरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसाने कोकण विभागाला चांगलंच झोडपून काढलेलं आहे. नदी नाले पात्र ओलांडून वाहत असून नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
GanpatiPule Temple: राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मोठ्या मंदिरांमध्ये ड्रेसकोड सक्तीचा केला गेला आहे. आता कोकणातल्या एका मंदिरात देखील ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे.
पु. ल. देशपांडे यांच्या २५व्या स्मृतीवर्षानिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्यावतीने ‘आनंद यात्री पु. ल.’ या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक नाट्यप्रयोगाचे दिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात उत्साहात पार पडले.
चिपळूणमध्ये स्मार्टवीज मिटर बसवल्यानंतर वाढीव वीज बिल येत असल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. याशिवाय ग्राहकांची संमत्ती नसतानाही जबदस्तीने महावितरणकडून स्मार्ट वीज मिटर बसवण्याचे प्रकार सुरू आहेत.
चिपळूणमध्ये आनुधिक तंत्रज्ञानाने विकसित अशा शेतीच्या कामाबाबत कार्यशाळा घेण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्य़ात आली आहे.
सती ते कुंभार्ली राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, कुंभार्ली घाटासह सती खेर्डी पर्यंत रस्ता खड्ड्यांनी भरला गेला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. या महामार्गावरील ओळखल्या जाणाऱ्या भोस्ते घाटात शनिवारी सकाळी एक थरारक अपघात झाला आहे.
कोकणात दरडप्रवण गावांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भूवैज्ञानिकांनी केलेल्या पाहणीनंतर ही बाब समोर आली असून आपत्ती व्यवस्थापन विभागाने नुकतीच संभाव्य दरड प्रवण गावांची यादी प्रसिद्ध केली आहे.
कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतून रत्नागिरीला आता फक्त ४ तासांमध्ये पोहोचता येणार आहे. केंद्र सरकारने हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्गाला हिरवा कंदील दाखवला असून हा मार्ग कोकणासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार
बई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यांमधून वाहतूक सुरू करण्यात आली असल्याने प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कशेडी घाट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अतिशय अवघड आणि धोकेदायक असा घाट आहे.
गुहागर, कोकण किनारपट्टीवरील रायगड रत्नागिरी जिल्ह्यात व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उलटीची मागणी वाढली असल्याने उलटीच्या तस्करीचे प्रकार पुढे येऊ लागले आहेत.