विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत असलेला 'ईठा' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी चित्रपटाच्या नावासह काही दृश्यांवर नारायणगावकर कुटुंबीयांन...
'मिर्झापूर: द मूव्ही'चा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित होताच इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. पंकज त्रिपाठी, अली फझल आणि दिव्येंदू शर्मा यांच्या दमदार पुनरागमनासह टीझर यूट्यूब ट्रेंडिंगमध्ये #1 वर पोहोचला आहे.
अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत 'भूत बंगला', 'राजा शिवाजी' आणि 'पेड्डी'सह अनेक चित्रपटांना मागे टाकले. जाणून घ्या चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कलेक्शन
श्रद्धा कपूरच्या आगामी 'ईठा' चित्रपटाच्या नावावरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या कुटुंबाने चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही नाराजी व्यक्त केली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.
Satendra Soni Viral Video: 'लापता लेडीज' फेम अभिनेता सत्येंद्र सोनीचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मानधन मागितल्यावर दिग्दर्शकाने मारहाण केली, मोबाईल हिसकावला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे.
सलमान खान तब्बल ५० वर्षांनंतर गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. मुंबईतील चिंबई परिसरात ६ मजली नव्या घराचं बांधकाम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
हार्दिक पंड्या आणि माहिकाच्या लग्नाच्या चर्चांना व्हायरल फोटोमुळे उधाण आले आहे. अभिनेत्रीच्या भांगेतील कुंकू आणि कपाळावरील टिकली बघून चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
'लॉक अप 2'मध्ये टीव्ही अभिनेता हर्षद चोप्राने 2010 मधील वैयक्तिक आयुष्यातील वेदनादायी प्रसंग उघड केला. गर्लफ्रेंड आणि जिवलग मित्राने विश्वासघात केल्याचा दावा करत तो भावूक झाला.
Lock Upp 2 च्या प्रीमियरमध्ये सुनीता आहुजांनी गोविंदाच्या कथित अफेअर्सबाबत मोठा दावा केला. 'प्रेमात सर्व काही सहन करावं लागतं' म्हणत त्यांनी वैवाहिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले.
गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांचा घटस्फोट होत आहे. 'लॉक अप २' च्या प्रीमियरमध्ये आकांक्षाने स्वतः याला दुजोरा दिला. गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत आहेत. आकांक्षाने घटस्फोटाचे कारणही उघड केले आहे.
'बाहुबली 3'च्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला असून, एका व्हायरल व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 'Baahubali: The Torchbearer' या माहितीपटातील क्लिपमध्ये राणा दग्गुबातीने तिसऱ्या भागाचे संकेत दिल्यानंतर प्रभासने तीन बोटं दाखवत चाहत्यांच्या चर्चांना आणखी उधाण आणले.
अभिनेते सुनील शेट्टी यांनी त्यांच्या १५ महिन्यांच्या नाती इव्हाराबद्दलचा एक भावनिक किस्सा सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, इव्हारा रोज सकाळी मोदींच्या फोटोला नमस्कार करते आणि काल्पनिक लाडू अर्पण करते.
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कंगना राणौतने मुलांच्या कृतींसाठी पालकांना दोष देणे योग्य नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून डिजिटल पुरावे, लोकेशन डेटा आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे सखोल तपास सुरू असून, सत्य समोर आणण्यासाठी सर्व बाजूंनी चौकशी केली जा...